Posts

प्रजासत्ताक दिन

  👑संपूर्ण जगातील एकमेव लिखीत स्वरुपात असलेली राज्यघटना आणि या राज्यघटनेवर चालत असलेला आपला देश. या महान लोकशाही प्रधान देशाचे खरे मालक आपण आहोत. कारण भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातील तज्ञ व्यक्तीनी भांडवलशाही आणि साम्यवादी विचारसरणीला बाजूला सारून लोकशाही अवलंबिली. आणि  लोकांनी, लोकांच्या हिताकरिता, लोकांकरवी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही ही भारतात अस्तित्वात आली.✨       भारत हे सार्वभौमत्व, समाजवादी धर्मनिरपेक्ष असलेले राष्ट्र आहे . भारत  प्रजासत्ताक राष्ट्र असावे असा महान विचार फक्त महान व्यक्तींच करु शकतात. ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. आपले सर्वस्व त्यागून फक्त स्वतंत्र साठी लढत राहिले. अशा सर्व महान व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली 💐 भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू तसेच घटना समिती  मसुदा समिती मधील सर्व तज्ञ  आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बी.आर आंबेडकर यांना कोटी कोटी वंदन 🙏🙏  तसेच या देशाचे सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी शहिद झालेल्या या भारत मातेच्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली💐 🇮🇳भारतीय प्रज...

आधारवड

Image
     आज मी आपल्या सर्वांच्या आयुष्यातल्या अश्या व्यक्ती बद्दल लिहतो आहे, ज्यांना आपल्या जन्मापासून तर शिक्षनाची व मुलीच्या लग्ना पासून तर मुलाच्या उज्वल भविष्याची काळजी असते. आता कळले असेल? हो बरोबर "बाप, वडील ".आपल्या आयुष्याचे शिल्पकार असता वडील.      'वडील म्हणजे समुद्रातले जहाज असत, खंबीर आधाराचे दुसरे नाव असत.' ज्याच्या मायेच्या छत्रछायेखाली लहान चे मोठे होतो. 'आई घराचे मांगल्य असते, तर बाप घराचे अस्तित्व असतो. किती काळजी वाहतो रे  सर्वांची... लेकरांच्या चांगल्या भविष्यासाठी दिवस-रात्र झटतो. बाप म्हणजे नारळ असते, वरतुन दिसायला कठोर आणि आतून नरम. त्या कठोर पणामध्ये पण प्रेम असत. कठोर राहणे, रागावणे, ओरडणे हे आपल्या वरच्या प्रेमा खातीरच असत. आपल्या चांगल्या भविष्यासाठीच असत. आपल्या पेक्षा जास्त यशस्वी आपला मुलगा/मुलगी व्हावी अशी एकमेव निर्मल इच्छा फक्त बापच करू शकतो. आई चांगल्या संस्कारात आपल्याला घडवते पण वडील रागावून, ओरडून दुनियादारी शिकवता.       मुलीचे शिक्षण पूर्ण  झाल्यावर तिच्या लग्नाची घाई लागते. मुलगी परक्याचे धन म्हणून...

जयस्तुते

Image
 आरजू बस यही है मेरी हर सास देश के नाम हो, जो सिर उठे तो मेरे सामने तिरंगा हो, जो सिर झुके तो वतन को प्रणाम हो.      आज आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून 74 वर्ष पूर्ण झाली. सद्यस्थितीत देशात कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे आपण सर्व मिळून हा सोनेरी दिवस साजरा करू शकत नाही, पण मागील इतिहासाचे पाने उलगडून बघितल्यास या सोनेरी दिवसासाठी देशातल्या हजारो ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांनी बलिदान दिले.       स्वातंत्र्य प्राप्तीनंतर एक धर्मनिरपेक्ष, सार्वभौम व ज्याचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमोघ विचारसरणीतून लिहले गेले असा जगातला सर्वात मोठा लोकशाही प्रदान देश उदयास आला.      भारत हा शूरवीरांचा देश. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई, सम्राट अशोक यांच्यासारखे महायोध्दा भारताच्या पावन भूमीत जन्माला आले. तसेच भारत मातेच्या कुशीत असे अनेक शूर योद्धे जन्माला आले. जे आकाश जमीन व पाण्यात देशाच्या संरक्षणासाठी तैनात असतात, अश्या शूर जवानांच्या चरणी हा लेख समर्पित करतो.        ना इ...

कारगिल विजय दिन

          मे 1999 मध्ये सुरू झालेल्या कारगिल युध्दात भारतीय सेनेतील 527 वीर जवान शहीद झाले...या कारगिल युद्धास Operation vijay असे नाव देण्यात आले होते...या युद्धामध्ये भारताला विजय मिळवुन आज 21 वर्षे पूर्ण होत आहे...                या युद्धात भारतीय सेनेने सम्पूर्ण ताकत पणाला लावली होती...भारतीय लष्कराने 2 लाख सैनिक या युद्धात उतरवले होते...पाक ने LOC पार करून भारतीय भूमीवरील कारगील जिल्ह्यातील पहिल्या सेक्टरवर कब्जा केला...हे युद्ध 18 हजार फूट उंचीवर लढले गेले होते...या युद्धात भारतीय भू-सेने सोबतच भारतीय वायू सेनेने पण महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती...वायुसेनेने 32 हजार फूट उंचीवरून Air power चा उपयोग करून "मिंग 27" व "मिंग 29" या लढाऊ विमानांचे यशस्वी उड्डाण केले होते...तसेच बोफोर्स FH 27 या तोफांचा मोठा प्रमाणात उपयोग करण्यात आला..... या युद्धात इजराईल कडून भारताला  मोठा शस्त्रसाठा मिळाला होता....                  या युध्दाबद्दल म्हटले जाते की "योद्धा पैदा नहीं होते, ...